Thursday, September 04, 2025 05:27:09 PM
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आतापर्यंत भारताच्या हाती आला नव्हता. तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणामुळे भारतीयांची या हल्ल्याविषयीची चीड परत एकदा जागृत झाली आहे. त्याला फाशी मिळावी, अशी प्रत्येकाची भावना आहे.
Amrita Joshi
2025-04-11 09:11:22
दिन
घन्टा
मिनेट